नक्षलवादी चकमकीत पाच जवान शहीद


गडचिरोली : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिस आणि नक्षल्यवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परीसरात ही चकमक झाली. या चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची भीती तर 3 नक्षली मारले गेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अजूनपर्यंत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 


कॉपी करू नका.