चाळीसगाव- शहरातील आनंदवाडी भागातील गौतम नाना जाधव (34) या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे सहा वाजता घडली. घरात काम करीत असताना गौतम जाधव यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.
कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव