झुंज अखेर संपली : जळगावातील निर्भिड पत्रकार शिवाजीराव जाधव यांचे निधन


जळगाव : जळगावातील दैनिक ‘सकाळ’चे माजी सहकारी व निर्भीड पत्रकार शिवाजीराव आबाजी जाधव (52) यांचे गुरुवारी पहाटे 3.20 वाजता निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 23 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नगाव (ता. अमळनेर, जि.जळगाव) येथील घरापासून निघएणार आहे. दरम्यान, जाधव यांच्या निधनाने पत्रकार सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.